पोस्ट्स

मराठा आरक्षणाचा ज्वर

 मराठा आरक्षणाचा वाढता ज्वर- सरकारचा वाढला घोर https://docs.google.com/document/d/1MlkNXYbMWRoJxd6MUc26qs7JyGD2TEUYk6cMAVFmHoM/edit?usp=drivesdk ------------------------------------------- मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांनी गरजवंत मराठ्यांचा लढा उभा केला आहे.न भुतो नि भविष्य असा प्रचंड जनाधार त्यांच्या आंदोलनाला मिळत आहे.अंदोलन म्हटलं की सरकार ते गुंडाळण्याची प्रयत्न करत असते.हे ही आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारनी केला नाही असं नाही सरकारला ते आंदोलन गुंडाळणं तर सोडा ते शमवणं ही जमलं नाही.दिवसेदिवस अंदोलनाची तीव्र या वाढतेच आहे. सरकार  हे आंदोलन हाताळण्यात अनेक अघाडीवर अपयशी होत आहे. मराठा बांधवचं संघटन वाढत आहे त्याचा फटका सरकारात असणा-या पक्षांना बसणार आहे. प्रचंड भिती सताधा-यामध्ये आहे. या आंदोलनाचं केंद  बीड जिल्हा राहिलं आहे.मराठा आंदोलनाला हिंसक वळण देऊन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न ही बीड मधूनच झाला व छगन भुजबळांनी ही  ओबीसी एल्गार आक्रमकतेने सुरू करणार असल्याची घोषणा ही बीड मधूनच केली. ओबीसीतून आरक्षण मागणी असल्यामुळे ओबीसी प्रवर्गात ही भीतीचं वातावरण तयार झालं आहे. या भितीच

चेतन भगत यांची कांदबरी

इमेज
  चेतन भगत ही भारतीय साहित्यातील खूप लोकप्रिय लेखकांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या लेखनातील अंगीकरण आणि यश लक्षात घेतल्यानंतर, त्यांच्या लेखनातील स्वभाव खूप बदलून गेला. त्यांच्या पहिले पुस्तक 'Five Point Someone' मधून त्यांनी युवा समाजातील ज्ञान-विज्ञानाच्या आत्माविश्वास आणि कौशल्याबाबत  विचार केला. या पुसृतकात त्यांनी जीवनात पडलेल्या बहुतेक मुश्किलांची बराबरी केली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित असलेल्या गोष्ट लिहिली. या  पुस्तकानंंतर काही  पुस्तकातून  त्यांनी बदललेला संदेश युवा समाजाला दिला. त्यांची काही अन्य लोकप्रिय पुसृतके आहेत 'One Night at the Call Center', '2 States', 'Revolution 2020', व 'Half Girlfriend'. या पुस्तकात त्यांनी विविध विषयांवर विचार केले आहेत जसे कि प्रेम, मैत्री, धोका, दोष आणि मुश्किलें यांच्यावर लिहीलेल्याया या किताबांच्या मदतीने चेतन भगत यांनी भारतीय साहित्यात एक विशिष्ट स्थान घेतले आहे. त्यांनी युवा समाजात जीवनात अभिवृद्धीसाठी अमुल्य गुणधर्म आणि विमोचन अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे.जो भारतीय साहित्यात एक असंख्य वाचकाच

Top 5 Best Seller Books In Marathi

इमेज
 Marathi literature is a treasure trove of rich stories and diverse writing styles. From historical fiction to contemporary dramas, Marathi literature has something for everyone. In this article, we will take a look at some of the top bestseller books in Marathi. Mrityunjay by Shivaji Sawant: Mrityunjay is a historical fiction novel based on the life of the great warrior Karna from the epic, Mahabharata. Written by Shivaji Sawant, the novel has won numerous awards and is considered one of the finest pieces of Marathi literature. It explores the complexities of Karna's character and his struggles against his fate. Swami by Ranjit Desai: Swami is a masterpiece by Ranjit Desai, based on the life of one of the most iconic figures in Maharashtra's history, Bal Gangadhar Tilak. The novel perfectly captures Tilak's efforts towards the Indian independence movement and his role in the formation of the Indian National Congress. Swami is a must-read for anyone interested in learning a